Opens in a new window
Sakal Chya Batmya | महायुती सरकारने महाराष्ट्रात समान नागरी संहितेबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला ते भारतासाठी चाबहार बंदर इतके महत्त्वाचे का आहे?
10 July 2026

Sakal Chya Batmya | महायुती सरकारने महाराष्ट्रात समान नागरी संहितेबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला ते भारतासाठी चाबहार बंदर इतके महत्त्वाचे का आहे?

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) महायुती सरकारने महाराष्ट्रात समान नागरी संहितेबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला



२) भारतासाठी चाबहार बंदर इतके महत्त्वाचे का आहे?



३) आदिवासी वनपट्टेदारांना स्वतंत्र जमीन हक्कपत्र मिळणार



४) भारतात इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन स्वस्त झाले



५) महाराष्ट्रातील ७,००० हून अधिक गावांमध्ये स्मशानभूमीची कमतरता आहे



६) वैभव सूर्यवंशीला इंग्लंडमध्ये पहिला धडा मिळाला



७) शाहरुख खानने दोन मजल्यांसाठी ३७ कोटी रुपये देऊन एक मालमत्ता खरेदी केली



स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर