Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होणार ते पीएनजीसाठी अर्ज न केल्यास एलपीजी सिलेंडर पुरवठा खंडित होणार
01 April 2026

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होणार ते पीएनजीसाठी अर्ज न केल्यास एलपीजी सिलेंडर पुरवठा खंडित होणार

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होणार



२) डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांना अमेरिकेवर अवलंबून न राहण्याचे आवाहन केले



३) पीएनजीसाठी अर्ज न केल्यास एलपीजी सिलेंडर पुरवठा खंडित होणार



४) एनटीए आणि माहिती व प्रसारण मंत्रालयात मोठे बदल



५) पगारदार आणि अनिवासी भारतीयांसाठी नियम अधिक कडक



६) केविन पीटरसनच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली



७) हनी सिंगच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये गोंधळ उडाला



स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर